Daily Archives: May 31, 2025

ग्रामपंचायत अधिकारी वंदना वाढई यांचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्र्यांच्या हस्ते गौरव…

ऋषी सहारे    संपादक       गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामविकास कार्यात योगदान दिल्याबद्दल देसाईगंज तालुक्यातील तुळशी ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी वंदना सहदेव वाढई यांना २०२३-२४ या वर्षासाठीचा...

पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 9 जून ला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे 21 विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना भारताचे संविधान पुस्तक, सन्मान प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन...

ऋग्वेद येवले   उपसंपादक दखल न्यूज भारत  भंडारा - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा संपादक पत्रकार संजीव...

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया चे राज्य अधिवेशन अमरावती येथे होनार.

ऋषी सहारे     संपादक गडचिरोली :– स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI )चे 19 वे राज्य अधिवेशन 2/3/4 जुन 2025 ला अमरावती येथे होत आहे. SFI हि देशातील...

अहिल्याबाई होळकर एक महान शासक…

दिक्षा कऱ्हाडे   वृत्त संपादीका     अहिल्याबाई होळकर (1725-1795) एक महान शासिका होत्या,ज्यांनी होळकर घराण्याचे नेतृत्व केले.त्या माळवा प्रदेशाच्या शासक होत्या आणि आपल्या न्यायप्रिय शासनासाठी आणि सामाजिक...

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया चे राज्य अधिवेशन अमरावती येथे होणार…

ऋषी सहारे    संपादक गडचिरोली :- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI )चे 19 वे राज्य अधिवेशन 2/3/4 जुन 2025 ला अमरावती येथे होत आहे. SFI हि देशातील...

The Hon’ble District and Sessions Court Chandrapur has issued a notice in a criminal case against 11 senior lawyers including And. Ravindra Bhagwat… ...

Pradeep Ramteke       Editor-in-Chief          Vinod Khobragade has also filed a serious complaint with the Bar Council Maharashtra-Goa to cancel his...

अँड.रविंद्र भागवत यांच्यासह ११ जेष्ट वकीलांविरुद्ध मा.जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर यांनी फौजदारी खटलातंर्गत केले नोटीस इशु… — खळबळजनक तथा अतिशय गंभीर प्रकरण..

प्रदीप रामटेके   मुख्य संपादक        बार कौन्सिल महाराष्ट्र - गोवा कडे सुद्धा त्यांची सनद रद्द करन्यासाठी गंभीर तक्रार विनोद खोब्रागडे यांनी दाखल केली आहे.  ...

नागार्जुन… — महायान पंथाला पुनरुज्जीवन देऊन जगभर पसरवणारे… — भाग -002….

       शिंशो या एका (नागार्जुन यांच्या) समकालीन विद्वानाने नीशंक पणे लिहिले आहे की,"नागार्जुनाना महायान विचार सरणीचे जनक मानावयास काहीच हरकत नाही".नागर्जूनांच्या व्यक्तिमत्वाला...

वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच…. — आजचा प्रधानमंत्री कर्जबाजारी,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मड्यावरचे लोणी खाणारा….. — तर एक प्रधानमंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा…..

        1979 ची एक सत्य घटना आहे." उत्तर प्रदेशातील इटावाजवळ उसराहार पोलीस स्टेशन आहे.सायंकाळचे पाच वाजले असतील.शिफ्ट बदलण्याची वेळ होत आलेली....

नागार्जुन,महायान पंथाला पुनरुज्जीवन देऊन जगभर पसरवणारे… — क्रमशः-१

नागार्जुन हे एक श्रेष्ठ तत्ववेत्ते होते.          जगात आजवर होऊन गेलेल्या अत्यंत महान अशा तत्ववेत्या मध्ये त्यांची गणना होते.       अध्यात्मिकता,तार्किक...
- Advertisment -
Google search engine

Most Read