Daily Archives: May 22, 2025

चंद्रपूर मनपास मिळाले ३ नवीन पाणी टँकर… – आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे              वृत्त संपादिका  चंद्रपूर 22 मे - स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या 3 पाणी...

चिमूर विधानसभेत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे जनता त्रस्त… – त्वरित उपाय योजनेसाठी डॉ.अजय घ. पिसे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र…

      रामदास ठुसे  नागपूर विभागीय प्रतिनिधी             चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक मायक्रो फायनान्स कंपन्या कार्यरत असून त्या गरीब शेतकरी व...

युवाकवी पुनाजी कोटरंगे उत्कृष्ट कवी पुरस्कारने सन्मानीत….

शुभम गजभिये  विशेष प्रतिनिधी       नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने वर्ष २०२४ मध्ये आठवडी कविता स्पर्धा घेण्यात आल्या असता त्या स्पर्धांत चंद्रपूर जिल्यातील सावली...

धर्म कशासाठी? कर्मकांड करणेसाठी की नीतिमत्ता पाळण्यासाठी?

    धर्म आणि अधर्म असे म्हणताना धर्म म्हणजे नैतिकता पाळणे आणि अधर्म म्हणजे अनैतिकतेचे वर्तन करणे असेच म्हणतो,पण या म्हणण्यानुसार मूठभर लोक सोडले...

शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र,स्वसाक्षांकित प्रती स्वीकारा.. — शासननिर्देशित वेळेत मागणी करणाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप व्हावे.:-जागृत ग्राहक राजा संघटनेची मागणी…

      रामदास ठुसे  नागपूर विभागीय प्रतिनिधी..         चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वेगवेगळ्या कामाकरीता मुद्रांकावर शपथपत्राची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने...

सती नदीवरील पुराच्या गंभीरतेची आमदार रामदास मसराम यांनी केली चाचपणी…

राजेंद्र रामटेके  विशेष प्रतिनिधी.. तालुका कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पूर नियंत्रण आणि संरक्षक कामांची आमदार श्री.रामदासजी मसराम यांनी नुकतीच पाहणी केली.        या...

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना,महाराष्ट्र – मुंबई यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चा लोकार्पण सोहळा आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभ २५ में...

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये..    पुणे:- महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नव्या पिढीच्या करिअर आणि कल्याणासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा भव्य लोकार्पण सोहळा आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण...

फोकणाड्या बाता नेरी वाशियांची पाणी समस्या दूर करणार काय? — अर्ध्या रात्री तहान भागवण्यासाठी लागतात महिलांच्या रांगा!

दिक्षा कऱ्हाडे/शुभम गजभिये.‌.        चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमुर तालुक्यातील मौजा नेरी येथे भिषण पाणी टंचाई आहे.तरीही भिषण पाणी टंचाईकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याचे विदारक...

वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच…..     भाग = 014

EVM हटविणे सर्वोच न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या आईची ईच्छा....     "सर्व दुःखाचे मूळ मोहात आहे....."    – तथागत भगवान बुद्ध...      "अगदी त्याप्रमाणेच आज 2025 च्या काळातील...
- Advertisment -
Google search engine

Most Read