Daily Archives: Sep 28, 2025

शेकापचे शिलेदार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लढणार… — जिल्हा चिटणीस मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते ठराव पारित…

ऋषी सहारे   संपादक गडचिरोली :- येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात पक्षाने डाव्या आघाडीतील मित्रपक्षांसह भांडवलदार समर्थक भाजप - काॅंग्रेसच्या...

वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पराक्रम…

ऋग्वेद येवले   उपसंपादक दखल न्यूज भारत  साकोली – वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय यश संपादन करून महाविद्यालयाचा...

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युवक चिमुर तालुका मिडिया प्रमुख पदी शुभम गजभिये यांची नियुक्ती…

      रामदास ठुसे नागपूर विभागीय प्रतिनिधी..          चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) येथील रहिवासी असलेले युवा पत्रकार शुभम विजय गजभिये यांची...

मराठवाड्याला माऊलींच्या आळंदीतून मदतीचा हात…

दिनेश कुऱ्हाडे     उपसंपादक  आळंदी : मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत असताना आळंदीकरांनी पुढाकार घेत मानवतेचे उदाहरण घालून दिले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या संकटग्रस्त भागाला हातभार...

ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे होणार दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

      रामदास ठुसे  नागपूर विभागीय प्रतिनिधी      शुभम गजभिये        विशेष प्रतिनिधी               सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण...

डॉ.सोमदत्त करंजेकर यांना भारतीय संविधान देऊन केले सन्मानित… 

ऋग्वेद येवले   उपसंपादक दखल न्यूज भारत  साकोली :- वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अध्यक्ष डॉ.सोमदत्त करंजेकर यांना जन्मदिनाचे औचित्य साधून युवा प्रबोधनकार,कवी,गायक,संगीतकार,तथा प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे जिल्हा...

मुनघाटे महाविद्यालयात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’जयंती साजरी…

भाविकदास करमनकर   धानोरा तालुका प्रतिनिधी          येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा- संचालित श्री.जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे,कला - वाणिज्य व...

वन्यप्रण्याची शिकार करणारे सात आरोपी अटकेत… — धानोरा येथील घटना..

भाविकदास करमनकर   तालुका प्रतिनिधी धानोरा        एस.डी.पुरमशेट्टीवार,पअ दक्षिण धानोरा,आर.एम.नरुले,क्षे.सहा.धानोरा यांना,वन्यप्राण्याची शिकार करुन मांसाची विक्री करण्यात येत असल्याची माहीती प्राप्त झाली.        ...

काल्पनिक विचारांची खोटी माणसे…

         जगातील 70 टक्के माणसांचे विचार हे काल्पनिक आहेत,आपल्या भारत देशात तर त्याहीपेक्षा जास्त आहेत.हे सर्व कल्पनेच्या जगात वावरत असतात.कारण विचारातच...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान हटविण्यासाठी RSS चे षडयंत्र……

    पण ते शक्यच नाही......!         जर आम्ही ( भारताचे लोकं ) संविधानाच्या मूलभूत हक्कातून जागृत झालो तरच......        "आता...
- Advertisment -
Google search engine

Most Read