Daily Archives: Mar 28, 2026

आषाढी वारी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ८ जुलैला प्रस्थान, २४ जुलैला पंढरपूर आगमन…

दिनेश कुऱ्हाडे      उपसंपादक  आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा यंदा ८ जुलै रोजी दुपारी तीन वाजता आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून...

जिवन यात्रा संपवीत असल्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्रकार विलास मोहीनकर यांचे पत्र… — आमदार किर्तीकुमार भांगडिया,ठाणेदार दिनेश लबडे,कुमार प्रथम संजय बाळबुधे यांचे तात्काळ...

प्रदीप रामटेके    मुख्य संपादक           पत्रकार विलास मोहीनकर यांच्यासह इतर चार पत्रकारांवर आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या दबावात येवून विचार न...

चिमूर तालुक्यातील मौजा शिवणपायली येथे दहा दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन!

शुभम गजभिये   विशेष प्रतिनिधी..        धम्मधातु विपश्यना साधना केंद्र,शिवणपायली,त.चिमूर,जि.चंद्रपूर येथे दहा दिवसीय निवासी विपश्यना शिबीराचे (पूरुष व महिलां करीता) आयोजन करण्यात आले आहे.  ...

पत्रकारांवर खंडणीचा आरोप करणाऱ्या कुमार प्रथम संजय बाळबुधे यांना सखोल चौकशीसाठी ताब्यात घेणे आवश्यक!,”खोटी तक्रार दाखल करणे गंभीर गुन्हा,…. — त्याने आतापर्यंत किती...

प्रदीप रामटेके   मुख्य संपादक           २३ मार्च २६ ची रात्र,पत्रकारांवर खंडणीचे खोटे आरोप करण्यासाठी सार्थकी ठरली असली तरी,वाळूचोर कुमार प्रथम संजय...

७४६ कोटींचा मनपाचा अर्थसंकल्प सादर; करवाढ शून्य, पायाभूत सुविधा व आरोग्यावर भर…

दिक्षा कऱ्हाडे   वृत्त संपादिका          चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ७४६ कोटींचा आणि २८ कोटी ७६ लक्ष रुपये शिलकीचा अर्थसंकल्प...

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू …

    राकेश चव्हाण कुरखेडा तालुका प्रतिनिधी            कुरखेडा तालुक्यातील क्रांतिवीर नारायण सिंह उईके आदिवासी आश्रम शाळा वडेगाव येथील दुसऱ्या वर्गात शिकत...

सावंगी ग्रामसभेने तयार केला विकास आराखडा…

ऋषी सहारे     संपादक  देसाईगंज : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम २००६, नियम २००८ तसेच सुधारित नियम २०१२ अंतर्गत ग्रामसभा...

चिमूरातील काँग्रेसचे कट्टर समर्थक भाजपवासी….

शुभम गजभिये   विशेष प्रतिनिधी        शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी,सहकारी तांदुळ गिरणी चिमूरचे माजी अध्यक्ष सोपान खोडके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा चिमूर...

शेतकऱ्यांची व्यथा – एक जाणीव,एक लढा…

       भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो,पण दुर्दैवाची बाब म्हणजे या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था आजही दयनीय आहे.शेतकरी रात्रंदिवस कष्ट...
- Advertisment -
Google search engine

Most Read