Daily Archives: May 7, 2026

महापौरांच्या पुढाकाराने असंघटित कामगारांना न्याय,कामगारांनी उपोषण घेतले मागे….

   उपक्षम रामटेके मुख्य कार्यकारी संपादक       चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काम करणाऱ्या असंघटित कामगारांना महापौर संगीता खांडेकर यांच्या सकारात्मक धोरणांमुळे न्याय मिळाला आहे.कामगारांच्या सर्व...

मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय स्वागतार्ह :- डॉ.हुलगेश चलवादी..‌. — महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिकेचे समर्थन… 

दिक्षा कऱ्हाडे  वृत्त संपादिका    पुणे:- लैंगिक शोषणासारख्या घृणास्पद गुन्ह्यातील आरोपींना संचित रजा अर्थात 'पॅरोल' देऊ नये, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत...

मौजा शंकरपूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील लिंक समस्येमुळे नागरिक त्रस्त :- उपसरपंच अशोक चौधरी यांची तात्काळ उपाययोजनांची मागणी…

शुभम गजभिये   विशेष प्रतिनिधी       चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत मागील चार दिवसांपासून सतत लिंक फेल असल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या...

एक तास बस रोखून ठेवल्याने प्रवाशांचा संताप,आजाद समाज पार्टीची महामंडळ प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका…

ऋषी सहारे      संपादक         07 मे रोजी गडचिरोलीवरून खांबाडा येथे साधारण 9-10 वाजता दरम्यान जाणारी एसटी बस धानोरा तालुक्यातील ढवळी गावाजवळ तिकीट...

कुरखेडा येथे मका केंद्राचे शुभारंभ… — मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…

     राकेश चव्हाण  कुरखेडा तालुका प्रतिनिधी         आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा यांच्या वतीने कुरखेडा येथे ६...

लेखी अहवालानंतरच पुणे मुक्कामाचा निर्णय,१३ मे रोजी आळंदीत बैठक…

दिनेश कुऱ्हाडे     उपसंपादक  आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांना केंद्रस्थानी ठेवून पुण्यातील मुक्कामाबाबत अंतिम निर्णय प्रशासनाच्या लेखी अहवालानंतरच घेतला जाणार आहे....

RSS/ मनुवाद्यांनो ( बाहेरून आलेल्या आर्यानो ) या पृथ्वीतलावर तुम्हाला स्वतःचा देशच नाही… — हा सिंधु संस्कृतीतला भारत देश आहे. तो केवळ आमच्या...

           भारतात गेल्या 2014 पासून काँग्रेसच्या अती माणुसकीमुळे आणि भ्रष्टाचाराच्या उच्छादामुळे भाजपला काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याची संधी आपोआपच चालून आली. 15...

RSS/मनुवाद्यांनो ( बाहेरून आलेल्या आर्यानो ) या पृथ्वीतलावर तुम्हाला स्वतःचा देशच नाही……… — हा सिंधु संस्कृतीतला भारत देश आहे. तो केवळ आमच्या भारतीय...

        या देशात आणि संपूर्ण विश्वात केवळ दोनच शक्ती अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. एक शक्ती निसर्गनियमावर आधारित आहे, तर दुसरी तीच्या...
- Advertisment -
Google search engine

Most Read