Daily Archives: Dec 9, 2023

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी..

     रामदास ठुसे विशेष विभागीय प्रतिनिधी..          अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश...

सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यक :- सुनील फुंडे… — साकोली येथे १६ वर्ष मुला मुलींचे विभागीय व्हॉलीबॉल सामने…

     ऋग्वेद येवले नागपूर विभागीय प्रतिनिधी            साकोली -शालेय जीवनात विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षक, विद्यार्थी यांनी तयार राहावे...

अंड्याबाबत वीस दिवसांत निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा पवित्रा :- भाजपा आध्यात्मिक आघाडीचा इशारा…

दिनेश कुऱ्हाडे    उपसंपादक आळंदी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार विभागानं घेतलेल्या निर्णयाविरोधात भाजपा आध्यात्मिक आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना अंड्यांऐवजी गायीचं दूध,...

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करा :- आळंदी येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी..

दिनेश कुऱ्हाडे    उपसंपादक आळंदी - ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रे यांसह राज्यातील सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा परिसर...

पत्रकारांच्या हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे उपोषण… — राज्यभरातील शेकडो पत्रकार होणार सहभागी.. — नागपूर अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे               वृत्त संपादीका           रामदास ठुसे         विशेष विभागीय प्रतिनिधी  नागपूर :...

आई-वडिलांना उपजिविकेसाठी दरमहा ५ हजार रुपये देण्याचे गोंडपिपरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आदेश.. — निर्वाह व कल्याण अधिनियमाने म्हातारपणात दिली साथ.. — मायबाप...

     रामदास ठुसे विशेष विभागीय प्रतिनिधी. चंद्रपूर :- ज्या जन्मदात्यांनी कठीण परिश्रम घेऊन मुलांना वाढवले.त्यांना काय हवं,काय नको याचे लाड पुरवले.त्यांना योग्य शिक्षण दिले आणि...

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे समाजाने पाईक व्हावे.:- अंकुश भाऊराव रहाटे..

युवराज डोंगरे/खल्लार           उपसंपादक       महामानव,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे समाजाने पाईक होणे गरजेचे आहे असे मत मोचर्डा ग्रामपंचायतीचे सदस्य व...

कस्तुरबा गांधी विद्यालयातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा…

भाविक करमनकर  धानोरा तालुका प्रतिनिधी              राज्यात शासनाने सन २००५ व २००८ पासून कस्तुरबा गांधी विद्यालयाची निर्मिती केली आणि असे महाराष्ट्रात...

तालुक्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका…. — शेतकरी भयभीत.. — सरर्ड्या,पुंजने,तुळीचे नुकसान.. — यंदाही दुष्काळ!..

      सुधाकर दुधे तालुका प्रतिनिधी सावली                  सावली तालुक्यात सतत तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे धान...

Without giving proper price to the agricultural produce of cotton and other productive farmers, is the government dragging the farmers to the door of...

     Editorial  Pradeep Ramteke        Chief Editor          Literal respect is given to farmers as farmers are the bedrock of the...
- Advertisment -
Google search engine

Most Read