Daily Archives: Mar 25, 2025

अधिकारी असंवेदनशील असतील तर आमदार संवेदनशील असायला हवे ना? — भांडवलदारांच्या वाळू चोर हायवांकडे दुर्लक्ष करणारे कसले शासन-प्रशासन? — वाळू-मूरुम या सारखी...

प्रदीप रामटेके    मुख्य संपादक         आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या कार्यकाळात वाळू आणि मूरुन खनिज संपदेची सर्रास लुट केली आहे आणि सुरु आहे.असे...

महाराष्ट्र शासनाने ‘लाडका फोटोग्राफर योजना’ सुरू करावी :-  फोटोग्राफर असोशिएशनची मागणी…

दिनेश कुऱ्हाडे      उपसंपादक  पुणे : फोटोग्राफर असोसिएशनने शासनाकडे एक अनोखी मागणी केली आहे. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय झालेली असताना, आता फोटोग्राफी...

बाम्हण गावात सिलेंडरचा स्फोट झाल्याने घर जळून खाक..  — अगीत अनेक वस्तू भस्मसात…

शुभम गजभिये    विशेष प्रतिनिधी        चहा तयार करीत असताना सिलेंडरचा स्फोट होऊन अख्खे घर जळाले.वेळीच आई मुलगा व सुन बाहेर पडल्याने मोठी जिवीतहानी...

नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार :- नाना पटोलेंचा आरोप..

   उपक्षम रामटेके  मुख्य कार्यकारी संपादक... मुंबई :- नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच...

Maharashtra Assembly passes resolution to confer ‘Bharat Ratna’ on Mahatma Jyotiba Phule and Krantijyoti Savitribai…. — Historic moment..

Diksha Lalita Devanand Karahade           News Editor Mumbai :- The resolution to confer 'Bharat Ratna' on Mahatma Jyotiba Phule and Krantijyoti Savitribai...

महाराष्ट्र विधानसभेत महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाईंना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव मंजूर…. — इतिहासिक क्षण..‌

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे              वृत्त संपादीका  मुंबई :- महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना 'भारतरत्न' देण्याचा ठराव सोमवारी विधानसमेत...

प्रत्येक जाती – धर्माच्या समाजातील ( समंजस ) युवापिढीने आता येथील व्यवस्थेचे डोळसतेने समीक्षण करुन स्वतासाठी, देशासाठी आक्रमक आणि क्रांतिकारी व परिणामकारक पाऊले उचलावीत……..

     "प्रत्येक देशातील नागरिकांने प्रथम आत्मपरीक्षण करुन समाजपरीक्षण करावे."      सॉक्रेटीस ( ग्रीक तत्वज्ञ )     वरील तत्वज्ञानाचा अर्थ काय,,...?       तर...

नियमित पाण्यासाठी दीर्घकालीन उपाय शोधण्याचा प्रयत्न करणार :– मुख्याधिकारी माधव खांडेकर… – शांतीनाथ महाराज मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर १३ नव्या पथदिव्यांचे मुख्याधिकारी खांडेकरच्या हस्ते...

दिनेश कुऱ्हाडे     उपसंपादक आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेले आळंदीत मुख्याधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली आहे हे वडिलांच्या पुण्याईने मला तीर्थक्षेत्र आळंदीत वारकरीऱ्यांची सेवा...
- Advertisment -
Google search engine

Most Read